शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:17 PM

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.आधीच कोरोनाच्या विषाणूने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी टोळातील कीटक संकटात भर टाकणारे ठरणार आहेत. नाकतोड्याच्या आकारातील लाखोंच्या संख्येने असलेले किडे गावकऱ्यांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. टोळधाड मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकºयांनी फवारणी केली, तिथे नुकसान दिसून येत नाही. टोळधाड आल्यानंतर टीन वाजविले, धूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. विभागाकडे प्राप्त नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार या टोळधाडीने भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी फळ पिकांचे नुकसान केले असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावांत ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत आहे. या टोळधाडीला नष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांचे थवे थांबल्यावर त्यांच्यावर कृषी विभागाकडून फवारणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी