शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:53 IST

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

ठळक मुद्देखासदार महोत्सवात मांडला स्वातंत्रवीराचा झंझावाती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्याचा कर जगाला सावरतो तो सावरकर. विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या खासदार महोत्सवात गुरुवारी ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. सावरकरांचा झंझावाती जीवनप्रवास श्रोत्यांपुढे मांडताना शेवडे पुढे म्हणाले, आताच्या युवा पिढीला सगळेच इन्स्टंट हवे आहे. परंतु सावरकरांना एका वाक्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच तरुणाईला अद्याप सावरकर समजलेले नाहीत. महाविद्यालय व शाळेत केवळ अक्षर ओळख होते. जगाच्या बाजारातच व्यवहार कळतो. सावरकर ओळखायचे असतील तर केवळ पुस्तकातून ते कळणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांचा त्याग, बलिदान, देशप्रेमाची भावना समजून घ्यावी लागेल. सावरकर म्हणजे, प्रज्ञा आणि प्रतिभेचे विलक्षण संगम होते. त्यांचे १२ खंडातील काव्य हे विद्रोहातून जन्माला आले. सावरकर हे एका देहात वसलेले विविध अवतार होते. त्यात कवी, नेता, सैनिक अशा सर्वांचा समावेश होता. त्यांनी देशहितासाठीच अभिनव भारतची स्थापना केली आणि तिचा कार्य उद्देश संपल्यावर १९५५ साली ही संघटना विसर्जितही केली. या उलट या देशातील एका महात्म्याने स्वातंत्र्यानंतर एका पक्षाला विसर्जित करण्याचा सल्ला देऊनही तो पक्ष मात्र आजही राजकारण करतोय, अशा शब्दात शेवडेंनी काँग्रेसचाही समाचार घेऊन टाकला. व्याख्यानाच्या प्रारंभी आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे व जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानाच्या मध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रोत्यांमध्ये बसून या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेतला. याच कार्यक्रमात शिवछत्र ढोलताशा पथकाचे वादनही झाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर