शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाकपची आंबेडकर जयंतीपासून ‘भाजप हटाव, देश बचाओ’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 20:04 IST

Nagpur News शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार, महिला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ‘भाजप हटाव, देश बचाओ’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम आखण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.

नागपूर : देशात ९ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपप्रणीत मोदी सरकारच्या धोरण व कार्यपद्धतीमुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार, महिला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ‘भाजप हटाव, देश बचाओ’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम आखण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.

भाकपची जिल्हा कौन्सिल बैठक कॉ. नत्थु परतेती यांच्या अध्यक्षतेखाली स॑पन्न झाली. जिल्हा सचिव कॉ. अरुण वनकर यांनी नागपूर जिल्ह्याचा कार्यक्रम सादर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पदयात्रा प्रारंभ होईल. शहरात १८ एप्रिलपर्यंत पदयात्रा होईल व जगजागृती करणारी पत्रके वितरित केली जातील. १९ एप्रिल ते १५ मे पर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये जाऊन गाव सभा घेतल्या जातील.

बैठकीला डॉ. युगल रायलू, संजय राऊत, करुणा साखरे, अजय साहू, गजानन घोडे, जयश्री चहा॑दे, सुखदेव हेडाऊ, रवींद्र पराते, श्याम निखारे, दुर्योधन मसराम, संजय धुर्वे, सुनील शे॑डे, प्रगती खापर्डे, गंगाराम खेडकर, राजूभाऊ वाडिभस्मे, शरद पि॑पळे, अनिल हजारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा