शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

गुराख्याचा संप अन् अख्खे गाव चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:09 IST

रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टेंभूरडोह येथील प्रकारजनावरे पाच दिवसांपासून गोठ्यात बांधून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.मोतीराम वाघाडे आणि त्याची पत्नी रेखा वाघाडे, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर हे गावातील शेतकऱ्यांची गुरे रोज चारायला नेतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते. तो सर्व गुरे सकाळी चारायला नेण्यापूर्वी गावालगतच्या वडाच्या झाडाखाली गोळा करतो. गावाजवळ जंगल नसल्याने तो ही सर्व गुरे शिवारात व पांदण रस्त्याच्या कडेला चारतो आणि रात्री परत आणतो.अमर तांडेकर (३१) हा गेल्या दीड महिन्यांपासून पांदण रस्त्याने ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करीत आहे.जनावरांमुळे त्याच्या रेतीवाहतुकीला अडसर निर्माण होत असून, अनेकदा त्याचे रेतीचे ट्रक अडकून पडले. त्यामुळे अमरने वाघाडे दाम्पत्याला पांदण रस्त्याच्या कडेला गुरे चारण्यास व कन्हान नदीवर पाणी पाजायला आणण्यास मनाई करत धमकावणे सुरू केले. वाघाडे दाम्पत्य जुमानत नसल्याचे लक्षात येताच अमरने त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मोतीराम वाघाडे यांनी खापा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाघाडे दाम्पत्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले. परिणामी, पाच दिवसांपासून शेतकऱ्यांना त्यांची गुरे गोठ्यातच बांधून ठेवावी लागत असून, तिथेच चारापाणी करावा लागत आहे. त्यामुळे रेतीवाहतूकदारावर कारवाई करून ही समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Strikeसंपcowगाय