शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नागपुरातील कोविड हॉस्पिटल्स अर्ध्याहून जास्त रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 07:00 IST

¯Covid, Nagpur News नागपुरातील अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

ठळक मुद्देविना रुग्ण कोविड हॉस्पिटल चालविणे कठीण शासकीय रुग्णालयात १,७४५ तर खासगीमध्ये ९४६ ऑक्सिजन बेड रिकामे

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शासकीय कोविड हॉस्पिटल व हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या १,७४५ खाटा रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागामधील (आयसीयू) ५२८ खाटेवर रुग्ण नाहीत. खासगीमध्येही अशीच स्थिती आहे. ९४६ ऑक्सिजन बेड व ४३८ आयसीयूच्या खाटा रिकाम्या आहेत. अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. यावर होणारा रोजचा खर्चही निघत नसल्याने हॉस्पिटल चालविणे कठीण झाले आहे. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वाला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग घेतला. सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या व मृत्यूच्या संख्येने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. भयावह आकडेवारी समोर येऊ लागल्याने दहशतीचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे. २,३४३ वर गेलेली रुग्णसंख्या सध्या ५०० ते ६००च्या दरम्यान आली. तर मृत्यूची संख्या ६४ वर गेली असताना सध्या ती २० ते ३०च्या दरम्यान आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या रुग्णसेवेत असलेल्या पायाभूत सोयी व मनुष्यबळावर होणारा खर्च मात्र कायम आहे. तसेच या खाटांचा इतर रुग्णांना लाभही मिळेनासा झाला आहे.३० खाटांसाठी रोज ५ लाखांवर खर्च३० खाटांचा खासगी कोविड हॉस्पिटलचा दररोजचा खर्च ५ ते ६ लाखांचा आहे. खाटांच्या तुलनेत काही ठिकाणी सध्या दहाही रुग्ण उपचाराला नाहीत. रोजच्या खचार्चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वेतनात वाढ करावी लागली. वेगळी यंत्रणा व सोयी उभ्या कराव्या लागल्या. आता सध्याच्या स्थितीत फार कमी रुग्ण आहेत. त्या तुलनेत रोजचा खर्चही निघत नाही आहे.-डॉ. अनुप मरारसमन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनधोका टळलेला नाही...मागील १०-१५ दिवसांत रुग्ण व मृत्यूची संख्या नक्कीच कमी झाली आहे. परंतु धोका टळला असे म्हणता येणार नाही. यामुळे शासकीय किंवा कोविड हॉस्पिटलमधील खाटा कमी करणे किंवा बंद करणे योग्य होणार नाही. यावर शासन निर्णय घेईल. पुढील दिवस सण, उत्सवाचे आहेत. यामुळे प्रत्येकाने मास्क घालणे, सॅनिटायझेशनचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.-जलज शर्माअतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस