शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात सप्टेंबरमध्ये कोरोना झाला भयंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 07:00 IST

सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.

ठळक मुद्देसात दिवसात २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह४९,१७४ नमुन्यांची तपासणी११,४७७ नमुने पॉझिटिव्ह

राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना संक्रमण बेलगाम झाले आहे. सात दिवसात ४९,१७४ नमुन्यांच्या तपासणीत ११,४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. अर्थात, तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधील २३.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत तर याच काळात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरूनच कोरोना संक्रमणाने उग्र रूप धारण केल्याचा अंदाज घेता येतो.नागपुरात ११ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हळूहळू संसर्गाने पाय पसरण्यास सुरुवात केली. मार्च ते जून महिन्यात एकूण २४,५०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १,५०३ रुग्ण पाझिटिव्ह होते. परंतु, सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्या साडेतीन महिन्याच्या तुलनेत दुप्पट नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, संक्रमित रुग्णांचा आकडा सात पटींनी वाढलेला दिसून आला. ७ सप्टेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४१,०३२ रुग्णांची नोंद झाली आहे तर १,३६५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ३ लाख ४ हजार ९१ नमुने तपासण्यात आले आणि एकूण २८,६५८ रुग्ण बरे झाले आहेत.मृत्यूदर २.७८ टक्केजिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसात ३२० संक्रमितांचा मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला सर्वाधिक ५४ संक्रमितांनी प्राण सोडले तर ७ सप्टेंबरला ५० संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. सात दिवसात मिळालेल्या पॉजिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूच्या आकड्यांचा विचार केला तर मृत्यूदर २.७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जून महिन्यापर्यंत हा दर १ टक्क्यापेक्षाही कमी होता. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस