शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चीनने बळकावलेली भूमी परत घेण्याची काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:56 IST

शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी सैन्याने बळकावलेली भारतीय भूमी केंद्र सरकारने परत घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

ठळक मुद्देशहिदांना श्रद्धांजली अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी सैन्याने बळकावलेली भारतीय भूमी केंद्र सरकारने परत घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाचे महासचिव मुन्ना रामकिसन ओझा, गिरीश पांडव,अ‍ॅड.अभिजीत वंजारी, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटेवार, महेश श्रीवास,रवी गाडगे पाटील, राजेश कुंभलकर, माजी नगरसेवक किशोर गजभिये, वासुदेव ढोके, चंद्रकांत हिंगे, ईरशाद अली, डॉ. मनोहर तांबुलकर, अ‍ॅड अक्षय समर्थ, किशोर गीद, अ‍ॅड अभय रणदिवे, ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य,राजेश पौनीकर, प्रविण गवरे, दिनेश तराळे, मोतीराम मोहाडीकर,विश्वेश्वर अहिरकर, पंकज थोरात, रजत देशमुख, पंकज निघोट, प्रमोदसिंग ठाकरे, देवेद्र रोटेले,ईरशाद मलिक, सुनीता ढोले, अब्दुल शकील, सुनील पाटील, जॉन थॉमस, राजाभाऊ चिलाटे, पिंटू तिवारी, पियुष गजभिये, धरम पाटील, कुमार बावनकर, डॉ. प्रकाश ढगे, पंकज पांडे,आकाश कथलकर आदींचा समावेश होता.

टॅग्स :congressकाँग्रेसchinaचीन