शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढून अर्ज भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:44 IST

नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

ठळक मुद्देनागपूर लोकसभा मतदार संघात नाना पटोले तर रामटेक मतदार संघात किशोर गजभिये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार गेव्ह आवारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, यादवराव देवगडे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शेख हुसैन,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे, माजी महापौर किशोर डोरले, अतुल लोंढे, प्रशांत पवार, नगरसेवक मनोज सांगोळे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, बंटी शेळके, मनोज साबळे, हरीश ग्वालबन्शी, पुरुषोत्तम हजारे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुदे, दिलीप पनकु ले, रमेश फुले, बजरंगसिंग परिहार, वेदप्रकाश आर्य, राजू नागुलवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ - नाना पटोलेलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो, असे प्रतिपादन नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस