शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:30 IST

शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी ऐकून घेतल्या समस्या 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. महापालिकेतील कामांवर नागरिकांचा विशेष रोष होता. पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्व नागिरकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या विशद केल्या. पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. अतिक्रमण विरोधी कारवाई, वीज व पाणीपुरवठ्याबाबतही लोकांच्या तक्रारी होत्या. सिमेंट रस्त्यांची कामे व रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला. आ. ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना फोन करून समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यवस्थापन कार्यसमितीचे पदाधिकारी गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, वीणा बेलगे, प्रा. हरीश खंडाईत, दयाल जसनानी, जॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, महेश श्रीवास, राजेश कुंभलकर, रवी गाडगे पाटील, सुनील दहीकर, स्नेहल दहीकर यांच्यासह डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत हिंगे, अशोक निखाडे, गोपाल पट्टम, सुनिता ढोले, प्रशांत आस्कर, अ‍ॅड. अक्षय समर्थ, विश्वेश्वर अहिरकर, देवेंद्र रोटेले, अंजुम कयूम, निर्मला बोरकर, बाळू सातपुते, गोपाल बॅनर्जी, प्रशांत पाटील, हफीज पठाण, बालू शेख, पिंटू तिवारी, विनोद शिंगणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thakreविकास ठाकरे