शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंचन प्रकल्पातील रखडलेली कामे पूर्ण करा :परिणय फुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:48 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आ. डॉ. परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देसिंचन भवनात अधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आ. डॉ. परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांकडे केली.गोसेखुर्द प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची, शेतकऱ्यांची अनेक कामे रखडलेली आहेत. गावातील पुनर्वसन, नवीन सिंचन योजना अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी भंडारा जिल्ह्यातील धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २, लोहारा पेवठा येथे नवीन उपसा सिंचन योजना तयार करणे, दवडीपार येथील ९८ घरांचे आंशिक पुनर्वसन, बेरोडी गावाचे पुनर्वसन, पिंडकेपार गावातील ७७ घरांचा मोबदला देणे, बोरगाव येथील २२ घरांचे पुनर्वसनाचे अनुदान मिळणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २ चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, दवडीपार येथील आंशिक पुनर्वसनाचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे सादर करून मंजूर करण्यात येईल, त्याचप्रमाणे पिंडकेपार येथील ७७ घरांच्या मोबदल्याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांनी दिले.या बैठकीत मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता मेंढे, कार्यकारी अभियंता बुराडे, अवनीकर, भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे, अनिल मेंढे, बबलू आतिलकर, पटले, विविध गावातील सरपंच व नागरिक सहभागी होते.

 

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प