शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प खर्चात शुद्ध पाणीपुरवठा; नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 10:55 IST

येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला.

ठळक मुद्देयेणीकोणी येथे फिल्टर मीडियाचा वापरपाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावात आता मुबलक पाणी

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. एवढेच काय तर गावातील सांडपाण्याचा उपयोग बगीचा फुलविण्यासाठी करण्यात येत आहे.गाव स्वच्छ, सुंदर आणि सर्वच बाबतीत स्वयंसिद्ध असावे, या ध्येयाने मनीष फुके यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यातूनच शहराप्रमाणे गावातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी निर्धार केला. पाहता पाहता त्यांच्या कार्याला अखेर यश आले. या उपक्रमांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाण्याची पातळी खाली गेलेल्या तलावामधून एक नाली खोदून त्याद्वारे पाणी विहिरीत घेण्यात येऊन पाणी स्थिर करण्यात आले. त्याच विहिरीच्या बाजूला दुसरी विहीर तयार करून त्यामध्ये बारीक रेती, लहान दगड (गिट्टी), मोठे दगड टाकून त्याद्वारे पाणी शुद्ध करण्यासाठी ‘फिल्टर मीडिया’चा वापर करण्यात आला. ‘फिल्टर मीडिया’द्वारे पाणी हे नैगर्गिकरीत्या शुद्ध होत असून, ते शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. फिल्टर मीडिया विहिरीमध्ये जवळपास २६ फूट खोलीवरून पाईपद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडण्यात येते.यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्रणेपेक्षा कितीतरी पटीने कमी खर्च या उपक्रमावर झाला.

पिंपळगावमधून सिंचन व्यवस्थागावाजवळील पिंपळगाव तलावामधून शेतकऱ्यांना ओलिताची सोय व्हावी यासाठी वेगवेगळी नाली न करता एकच नाली तयार करण्यात आली. त्यासाठी सामूहिकरीत्या पाईपलाईन टाकली. या नालीमुळे पाण्याचा निचरा कमी होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होण्यापासून त्यांनी वाचवले. वर्षभरापर्यंत या गावात पाणीटंचाई असताना आता गावात पाण्याची मुबलकता आहे.

टॅग्स :Waterपाणी