शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 06:02 IST

मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करावा किंवा मुंबईबाहेर हे प्रकरण वर्ग करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूरचे रहिवासी समित ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे. बॉलीवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी संबंध आहेत. याला सुशांत बळी ठरला आणि त्याचमुळे त्याने आत्महत्या केली, असे याचिकेत म्हटले आहे.

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या एकाने वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आणि मुंबई पोलिसांचा अहवाल यात तफावत आहे. उदा. घरातील काम करणाºयाने पोलिसांना सांगितले की, आत्महत्येपूर्वी सुशांतने फळाचा रस प्यायला आणि त्यानंतर तो जॉगिंगला गेला. मात्र, याचा उल्लेख पोलिसांनी केला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. सुशांतचे टिष्ट्वटर आणि फेसबुक अकाउंट त्याच्या मृत्यूनंतरही कोणी तरी वापरत होते, बॉलीवूडचे काही अभिनेता, अभिनेत्री, डायरेक्टर यांनीही समाजमाध्यद्वारे सुशांतला फिल्म इंडस्ट्रीतले काही बड्या लोकांनी लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रकरणाचा नीट तपास करावा, अशी मागणी याचिकेत आहे. याशिवाय ठक्कर यांना पोलीस संरक्षण द्यावे, कारण बॉलीवूड माफियाकडून त्यांना धमक्या येत आहेत, अशीही विनंतीही त्यांनी न्यायालयाला याचिकेद्वारे केली आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sushant Singhसुशांत सिंगSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत