शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कारासाठी साहित्याची निवड

By admin | Updated: November 25, 2015 02:01 IST

२४ जानेवारी २0१६ ला होणार तुका म्हणे साहित्य पुरस्कार वितरण.

बुलडाणा : महाराष्ट्र अनुवाद परिषद आणि तुका म्हणे साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून मराठी वाड:मय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठीत राज्यस्तरीय भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार दिला जातो. भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार २0१५ साठी महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून ६ साहित्यिकांच्या कलाकृतींची निवड करण्यात येत असल्याचे समितीच्या संयोजिका वैशाली भगवान ठग, अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड यांनी जाहीर केले. पुरस्कारप्राप्त प्रतिभावंतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कु. मंजीरी भोयर, गोव्याचे प्रकाशचंद्र रामचंद्र क्षीरसागर, मुंबईचे पंढरीनाथ रेडकर, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील किसन चव्हाण, पुण्याच्या प्रतिमा इंगोले आणि जळगावचे डॉ.संजीवकुमार सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. परिक्षण समितीमध्ये डॉ.गणेश गायकवाड, वैशाली ठग, डॉ.शिवानंद भानुसे, सुरेश साबळे, शिवा उज्जैनकर, प्रा.डॉ.गोविंद गायकी, बाबुजी धिरे, रविकांत जाधव यांनी काम पाहिले. हा पुरस्कार २0११ पासून सुरू करण्यात आलेला असून, आतापर्यंत १४३ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रो ख रक्कम असे असून २४ जानेवारी २0१६ ला प्रसिध्द कवी, अनुवादक स्व.भगवान ठग यांच्या जन्मदिनी भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येतील, असे संयोजक व अध्यक्ष यांनी घोषित केले.