शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा कुणबी’प्रमाणे ‘गाेंड गाेवारीं’चे महसुली पुरावे तपासा; गाेवारी समाजाची मागणी

By निशांत वानखेडे | Updated: January 24, 2024 17:01 IST

गाेवारी समाजातर्फे २६ जानेवारीपासून उपाेषण आंदाेलन.

निशांत वानखेडे, नागपूर : आदिवासी गाेवारी समाजातर्फे १९९४ साली काढलेल्या माेर्चात ११४ गाेवारी बांधव शहीद झाले, त्या घटनेला ३० वर्षाचा काळ लाेटत आहे, पण अद्यापही गाेवारी समाजाला न्याय मिळाला नाही. मराठा आंदाेलनाचा धसका घेऊन ज्याप्रमाणे राज्य सरकार वेगवान हालचाली करीत मराठा कुणबीचे पुरावे तपासत आहे, त्याप्रमाणे गाेंड गाेवारी समाजाचे १९५० पूर्वीचे महसुली पुरावे तपासण्यात यावी, अशी मागणी आदिवासी गाेंड गाेवारी जमात संविधानिक हक्क कृती समितीने केली आहे.

कैलास राऊत यांच्या कृती समितीने येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून संविधान चाैकात आमरण उपाेषण सुरू करण्याची घाेषणा केली आहे. राऊत यांनी सांगितले, १९५५ साली तत्कालिन काकासाहेब कालेलकर मागासवर्गीय आयाेगाने गाेवारी जमातीची शिफारस गाेंडाची उपजात म्हणून केली हाेती. मात्र राज्य सरकारने २४ एप्रिल १९८५ साली जीआर काढून गाेवारी समाजाचे संविधानिक हक्कच हिरावून घेतले. त्याविराेधात २३ नाेव्हेंबर १९९४ साली भव्य माेर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये ११४ गाेवारी बांधवांचे बळी गेले. तेव्हापासून समाजातर्फे कायदेशीर लढा दिला जात असून १८ डिसेंबर २०२० राेजी समाजाने सर्वाेच्च न्यायालयात ही कायदेशीर लढाई जिंकली. मात्र राज्य सरकार अद्याप त्यांचे हक्क द्यायला तयार नाही.

नुकतेच हिवाळी अधिवेशनादरम्यान गाेवारी बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी १४ डिसेंबर २०२३ राेजी माेर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व प्रधान सचिव यांच्याशी कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी २०२० च्या न्यायालयीन निकालाचा अभ्यास करून सकारात्मक मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले हाेते. मात्र एक महिना उलटूनही सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली, महाविद्यालयांनी त्यांच्या पदव्या राेखल्या आहेत. 

मुलांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे. हा अन्याय आता सहन हाेत नसून सरकारने आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची पाळी आणली, अशी टीका राऊत यांनी केली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपाेषण सुरू करणार असल्याची घाेषणा त्यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStrikeसंप