शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:22 IST

देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ठळक मुद्देकोमल नाहटा यांचा प्रश्न : गैरप्रकार समोर यायला हवे, मात्र दुरुपयोग नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘नागपूर प्रेस क्लब’तर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित होते. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र, या मोहिमेतून अनेकांची नाहक बदनामी होत आहे. याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेतील सगळेच खरे बोलत आहेत असे नसून अनेक लोक हे ‘बहती गंगा मे’ हात धुण्याचे काम करीत आहेत. यात काहींचे आरोप खरे असले तरी काही मुली केवळ प्रसिद्धी झोतात येणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने आरोप करीत असल्याचेही ते म्हणाले.चित्रपटांवर परिणाम नाही‘मी टू’ मोहिमेमुळे येणाऱ्या आगामी चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही. प्रेक्षकांना चित्रपटाशी घेणेदेणे असते. चित्रपटाचे कथानक, मांडणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन याला महत्त्व असते. त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. ‘मी टू’अंतर्गत आरोप झाले म्हणून उतावीळ होत कलाकारांनी आता मी या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही अशी भूमिका घेणे अयोग्य असल्याचेदेखील कोमल नाहटा यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेnagpurनागपूर