शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:27 IST

आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वनराई फाऊंडेशन व वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे बुधवारी वितरण करण्यात आले. यावेळी ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून सहभागी झाले होते.

भरतनगर येथील वनराई फाऊंडेशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पारशिवनी तालुक्यातील रामाजी लांजेवार व त्यांच्या पत्नी शालिनी लांजेवार यांना या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. यावेळी आ. नीलय नाईक, वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, अजय पाटील, डॉ.पिनाक दंदे, नीलेश खांडेकर, वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. रामाजी लांजेवार यांनी गोमूत्र आणि शेणखताचा उपयोग करुन उत्तम शेती करता येते तसेच जैविक शेतीतून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पुसदला आले की अगोदर शेतीची पाहणी करत. ते खऱ्या अर्थाने शेतीनिष्ठ नेते होते, असे नीलय नाईक यांनी सांगितले. रामाजी लांजेवार यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतीबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अजय पाटील यांनी संचालन केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी