शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

महाराष्ट्र-मध्यप्रदेश दरम्यानची बस वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 00:16 IST

Maharashtra and Madhya Pradesh Bus service closed महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील आंतरराज्यीय बस वाहतूक २० ते ३१ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणासाठी मध्य प्रदेश सरकारचा निर्णय , ३१ मार्चपर्यंत निर्बंध कायम, प्रवाशांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील आंतरराज्यीय बस वाहतूक २० ते ३१ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाने या संदर्भात गुरुवारी सायंकाळी निर्णय जाहीर केला. एकीकडे विदर्भासह महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना मध्यप्रदेशात २४ तासांमध्ये ९१७ रुग्ण आढळले. त्यानंतर तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेतला. विदर्भातून व विशेषतः नागपुरातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी मध्यप्रदेशात जात असतात. याशिवाय तेथूनदेखील मोठ्या संख्येने प्रवासी येतात. महाराष्ट्राच्या सीमेशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा निर्णय काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश व महाराष्ट्र परिवहन विभागासोबतच छिनवाडा, भोपाळ, इंदोर, बैतुल, मंडला, सागर, देवास, शिवनी, इत्यादी शहरांसाठी नागपुरातून दररोज अनेक खासगी बसेस जातात.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेश