शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून समोर आलेल्या गमती जमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:36 IST

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात अनेक गमतीदार बाबी मांडल्या. त्यापैकी निवडक काही येथे देत आहोत.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात अनेक गमतीदार बाबी मांडल्या. त्यापैकी निवडक काही येथे देत आहोत.

  • ६०९ बसस्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी तरतूद आहे. एका बसस्थानकाच्या वाट्याला येतात ६५६८१ रुपये. एवढ्या रकमेत बांधकाम होणार?
  • मिहान विमानतळासाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद आहे. प्रकल्प आहे १४०० कोटींचा. या गतीने प्रकल्प पूर्ण व्हायला लागतील आणखी १४ वर्षे.
  • एक मेगावॅट सौर ऊर्जेसाठी गुंतवणूक लागते ४ कोटी. अर्थसंकल्पात सौर ऊर्जेचे लक्ष्य आहे ३०० मेगावॅट आणि तरतूद आहे ३७५ कोटी.
  • संत्रा शेतकऱ्यांना अनुदानासाठी १५ कोटीची तरतूद आहे. संत्रा लागवड क्षेत्र आहे १,५०,००० हेक्टर. दर हेक्टरला अनुदान येते १०० रु. म्हणजे एकरी ४० रुपये.
  • ओल्या कचऱ्यांवर प्रक्रिया होऊन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १३६ शहराची निवड. अनुदानाची रक्कम ५ कोटी म्हणजे शहरी ३,१२,५०० रुपये.
  • ६,००,००० मुलींना केळी आणि अंडी असा सकस आहार देण्यासाठी १५ कोटी. प्रत्येक मुलीच्या वाट्याला येतात २५ रुपये.
  • श्रीक्षेत्र रामटेकच्या विकासाचा प्रकल्प खर्च आहे १५० कोटी. तरतूद आहे २५ कोटी. प्रकल्प पूर्ण व्हायला लागणार सहा वर्षे.
  • अर्थमंत्र्यांनी खर्च मर्यादित करण्याचा प्रयत्न करीन असे सांगत महसुली ४४०० कोटीवरून जवळजवळ चारपट म्हणजे १५,३७५ कोटी ठेवली आहे.
टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८