शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 03:27 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यसभा सदस्य व लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे.सीतारामन यांनी प्राप्तिकराचे दर कमी करताना शिताफीने 80-सी कलमाखाली स्टँडर्ड डिडक्शन, एचआरए, पीएफ या सवलती काढून घेतल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा फक्त ५ लाख ते १५ लाख करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच होईल. इतर करदात्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही.

डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स (डीडीटी) हटविल्याबद्दल दर्डा यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांचा तसेच म्युच्युअल फंड आणि विदेशी गुंतवणूकदारांना फायदा होईल. परंतु कंपनीचे प्रवर्तक असलेल्या श्रीमंत व्यक्तींना द्यावा लागणारा प्राप्तिकर ३४ टक्क्यांवरून ४३ टक्के झाला आहे. त्यामुळे संपत्ती निर्माण करणाºया उद्योगपतींचा कर बोजा वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणूक होणार नाही व रोजगार निर्मितीलाही खीळ बसेल.

सीतारामन यांनी १० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणाºया कंपन्यांच्या विक्रीवर ०.०१ टक्का ट्रान्झक्शन टॅक्स लावला आहे. याचा तोटा हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या बड्या कंपन्यांना होणार आहे. कारण कर ५० लाखापेक्षा अधिक वार्षिक विक्रीवर वसूल करायचा आहे. त्यामुळे त्याचा बोजा डिस्ट्रीब्युटर्स, स्टॉकिस्टस्, डीलर्स या सर्वांवर पडणारा आहे व करभरणा करणे अत्यंत किचकट होणार आहे.

विदेशात राहणारे भारतीय गुंतवणुकीचा मोठा स्रोत आहे. परंतु या अर्थसंकल्पात अनिवासी भारतीयांची व्याख्या बदलून विदेशातील वास्तव्य १८० दिवसांऐवजी २४० दिवस केले आहे. अशी व्यक्ती उरलेले दिवस जर इतर कुठल्याही देशात राहत असेल तर ती व्यक्ती निवासी भारतीय ठरवली जाईल व तिला विदेशातील उत्पन्नावर भारतात प्रचलित दराने प्राप्तिकर भरावा लागेल. यामुळे देशात अनिवासी भारतीयांची गुंतवणूक थांबेल.या अर्थसंकल्पामुळे मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे व म्हणून उद्योग व अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMaharashtraमहाराष्ट्रVijay Dardaविजय दर्डा