शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रोजगारासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा आणा

By कमलेश वानखेडे | Updated: July 17, 2024 18:45 IST

विजय वडेट्टीवार : सरकारचा पराभवाच्या भीतीने योजनांचा सपाटा

नागपूर: महायुती सरकारने पराभवाच्या भीतीने रोज नवीन नवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे. राज्यावर संकट असताना उपाययोजना नव्हत्या. रोजगाराच्या  नावावर फसवणूक सुरू आहे. बेरोजगार त्रस्त आहेत.  कर्नाटक सरकारने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा केला आहे. पण महाराष्ट्राय नियम आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात याचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे युवक रस्त्यावर आला आहे. ६०० जागांसाठी २५ हजारावर तरुण लाईनमध्ये उभे असतात. बेरोजगारांची होणारी होरपळ थांबविण्यासाठी ठोस उपाय योजण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.  

विशालगडावरील घटनेबाबत ते म्हणाले, सरकार सुपारी घेऊन काम करत आहे.  गावाचा संबंध नसताना नालायक लोकांनी हैदोस घातला. सिलेंडर स्फोट केला. घर उडवले. याला सरकार जवाबदार आहे. ५० मीटरवर पोलीस अधिक्षक पांडे थांबले होते. त्यानी लाठीमार करण्याचा इशारा दिला. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी व या घटनेचा मास्टर माईंड कोण याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

महाविकास आघाडी होणारचविधानसभेसाठी सगळेच पक्ष चाचपनी करत आहेत. काँग्रेसनेही केली आहे. मात्र, कुणी कितीही आडकाठी आणली तरी महाविकास आघाडी होणारच आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तार करणार कसे, अनेकांना शब्द दिले आहेत. गुलाबाचे झाड आहे आणि काटे नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूर