शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

रोजगारासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा आणा

By कमलेश वानखेडे | Updated: July 17, 2024 18:45 IST

विजय वडेट्टीवार : सरकारचा पराभवाच्या भीतीने योजनांचा सपाटा

नागपूर: महायुती सरकारने पराभवाच्या भीतीने रोज नवीन नवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे. राज्यावर संकट असताना उपाययोजना नव्हत्या. रोजगाराच्या  नावावर फसवणूक सुरू आहे. बेरोजगार त्रस्त आहेत.  कर्नाटक सरकारने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा केला आहे. पण महाराष्ट्राय नियम आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात याचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे युवक रस्त्यावर आला आहे. ६०० जागांसाठी २५ हजारावर तरुण लाईनमध्ये उभे असतात. बेरोजगारांची होणारी होरपळ थांबविण्यासाठी ठोस उपाय योजण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.  

विशालगडावरील घटनेबाबत ते म्हणाले, सरकार सुपारी घेऊन काम करत आहे.  गावाचा संबंध नसताना नालायक लोकांनी हैदोस घातला. सिलेंडर स्फोट केला. घर उडवले. याला सरकार जवाबदार आहे. ५० मीटरवर पोलीस अधिक्षक पांडे थांबले होते. त्यानी लाठीमार करण्याचा इशारा दिला. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी व या घटनेचा मास्टर माईंड कोण याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

महाविकास आघाडी होणारचविधानसभेसाठी सगळेच पक्ष चाचपनी करत आहेत. काँग्रेसनेही केली आहे. मात्र, कुणी कितीही आडकाठी आणली तरी महाविकास आघाडी होणारच आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तार करणार कसे, अनेकांना शब्द दिले आहेत. गुलाबाचे झाड आहे आणि काटे नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूर