शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बोर्डाच्या निकालात सुधारणा

By admin | Updated: November 26, 2014 01:03 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुरवणी परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. नागपूर विभागात बारावीचा निकाल २९.८७ टक्के आणि दहावीचा निकाल ३१.८४ टक्के लागला आहे.

पुरवणी परीक्षेचे निकाल जाहीर : दहावीत ३१.८४ तर बारावीत २९.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्णनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुरवणी परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. नागपूर विभागात बारावीचा निकाल २९.८७ टक्के आणि दहावीचा निकाल ३१.८४ टक्के लागला आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून आली. बारावीच्या निकालात नागपूर विभागीय मंडळाचा राज्यात तिसरा तर दहावीच्या निकालात दुसरा क्रमांक आहे.दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून ४ डिसेंबर रोजी प्राप्त होणार आहेत. गुणपडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दहावीचा निकाल ३१.८४ टक्केनागपूर विभागातून दहावीच्या हिवाळी परीक्षेला १९ हजार १२३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये २९.५३ टक्के विद्यार्थी तर ३४.९२ टक्के विद्यार्थिनी आहेत.बारावीचा निकाल २९.८७ टक्केबारावीेला यंदा १२ हजार ११९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाची टक्केवारी २९.८७ टक्के आहे. उत्तीर्णांमध्ये २४.९१ टक्के विद्यार्थी तर ३४.९२ टक्के विद्यार्थिनी आहेत.एकच विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत दहावीच्या निकालात विभागातील केवळ एक विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. पहिल्या श्रेणीत तीन तर दुसऱ्या श्रेणीत नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीत १० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.