शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना करावी लगणार निकालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:37 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देबोर्ड अजूनही उत्तरपत्रिकांच्या प्रतीक्षेत : ३१ पर्यंत जमा करण्याचा दिला अवधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.बोर्डाच्या मुख्यालयाकडून सर्व विभागीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले की, उत्तर पत्रिकांच्या संकलनाासाठी विभागांतर्गत येणाºया प्रत्येक जिल्ह्यात संकलन केंद्र बनविण्यात यावे. सूत्रांच्या नुसार नागपूर बोर्डाने १२ वीच्या उत्तरपत्रिका पहिले जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. आतापर्यंत बारावीच्या ८० टक्के उत्तरपत्रिका बोर्डाच्या नागपूर कार्यालयात जमा झाल्या आहेत. उर्वरित उत्तरपत्रिका पोहचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरात लवकर निकाल घोषित करण्यासाठी विभागीय कार्यालयांना एक अवधी दिला आहे. अपेक्षित आहे की येत्या १० जूनपर्यंत निकाल घोषित होईल. बारावीच्या निकालाचे काम संपल्यानंतरच दहावीच्या निकालाचे काम सुरू होईल. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी