शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बीआयएस शास्त्रज्ञ बिपीन जांभूळकरांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 2, 2024 17:55 IST

सत्र न्यायालयाचा निर्णय : एक लाख दहा हजार रुपये दंडही ठोठावला

नागपूर : २०१४ मध्ये १५ हजार रुपयाची लाच घेणारे नागपुरातील भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) शास्त्रज्ञ बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व तब्बल एक लाख दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला.

जांभूळकर यांच्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उद्योजक अशफाक अली उस्मान अली यांनी तक्रार केली होती. अली यांची वर्धा येथे बाबूजी ॲक्वा नावाची फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉटल तयार केल्या जात होत्या. बॉटलमधील पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यामुळे भारतीय मानक ब्यूरो अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये फॅक्टरीवर छापा मारून कायदेशीर कारवाई केली होती. तसेच, अली यांच्याविरुद्ध वर्धा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. या न्यायालयाने २० डिसेंबर २०१४ रोजी अली यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. त्यानंतर जांभूळकर यांनी अली यांना कार्यालयात बोलावून या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याची व हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी दिली आणि असे न करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागितली. अली यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दाखविल्यामुळे १५ हजार रुपयात सौदा पक्का झाला. परंतु, अली यांना ही रक्कमही द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी सीबीआयकडे धाव घेतली होती. ९ मार्च २०१५ रोजी सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून जांभूळकर यांना १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. 

सीबीआयने १५ साक्षीदार तपासलेसीबीआयने प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर जांभूळकर यांच्याविरुद्ध २६ फेब्रुवारी २०१६ रोजी विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला. दरम्यान, सीबीआयने न्यायालयात १५ साक्षीदार तपासले व ९१ कागदोपत्री पुरावे सादर केले. त्यावरून जांभूळकर या गुन्ह्यामध्ये दोषी आढळून आले.

 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय