शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जैविक इंधनाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटीची होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

नितीन गडकरी : आसाम विद्यापीठाचा १८ वा दीक्षान्त समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाने धान्यापासून इंधन निर्मितीला आता ...

नितीन गडकरी : आसाम विद्यापीठाचा १८ वा दीक्षान्त समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाने धान्यापासून इंधन निर्मितीला आता परवानगी दिली आहे. याचा फायदा घेत जैविक इंधनाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटींची करणे देशासाठी आवश्यक आहे. संशोधन, नावीन्यपूर्ण संकल्पना यामुळे हे शक्य झाले असून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हे आवश्यक असून हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आसाम विद्यापीठाचा १८ वा दीक्षान्त समारंभ सिल्चर येथे शुक्रवारी पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

शिक्षण ही एक शक्ती आहे. संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, नावीन्य, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान. हे ज्ञान मिळविल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी मागास भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

बॉक्स

अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ‘‌सीएं’ची भूमिका महत्त्वाची

भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न करीत असताना भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ‌‘सीएं’ची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार असून सर्वच क्षेत्रात आर्थिक नियोजन करावे लागणार आहे, असे आयसीएआयच्या ३५ व्या प्रादेशिक परिषदेत बाोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.