शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेकॉर्ड मोडत सुसाट धावतेय 'बिलासपूर-नागपूर' वंदे भारत; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

By नरेश डोंगरे | Updated: August 20, 2023 19:31 IST

नव्या भारताची नवी ट्रेन सुसाट

नागपूर : नव्या भारताची नवी ट्रेन अशी ख्याती मिळवणाऱ्या आलिशान वंदे भारत ट्रेनने संपूर्ण मध्य भारताच्या क्षेत्रात बिलासपूर-नागपूर मार्गावर सर्वाधिक आणि रेकॉर्डतोड व्यवसाय केला आहे.

मध्य भारतात सध्या वेगवेगळ्या मार्गावर ८ वंदे भारत ट्रेन चालविण्यात येतात. हाय स्पीड आणि सर्व सुविधा असलेल्या या ट्रेनची तिकिीटही जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या ट्रेनने प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, ज्यांना कमी वेळेत आणि चांगल्या सुविधा मिळवत प्रवास करायचा, असे प्रवासी मोठ्या संख्येत वंदे भारतला प्राधान्य देतात. मध्य भारतात धावणाऱ्या वंदे भारत मध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वच गाड्यात आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवास करणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांच्या वर आहे. त्यातल्या त्यात ट्रेन नंबर २०८२५ बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १०४ टक्के प्रवाशांनी प्रवास केला आहे.

अशी आहे प्रवाशांची टक्केवारी२०८२५ बिलासपूर-नागपूर - १०४ टक्के

२०८२६ नागपूर-बिलासपूर - ८६ टक्के२२२२३ सीएसएमटी-शिर्डी - ८० टक्के

२२२२४ शिर्डी-सीएसएमटी - ७८ टक्के

२२२२५ सीएसएमटी-सोलापूर - ९५ टक्के२२२२६ सोलापूर-सीएसएमटी ९४ टक्के

२२२२९ सीएसएमटी-गोवा-सीएसएमटी ९५ टक्के

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस