शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांवरील खटले मागे

By admin | Updated: July 26, 2015 03:09 IST

एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान

एलबीटी आंदोलन : सरकारचे आदेशनागपूर : एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान १०६ व्यापाऱ्यांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे सरकारने शनिवारी मागे घेतले आहेत. विदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तब्बल ४० दिवसांचे बंद आंदोलन केले होते, हे विशेष. आंदोलनादरम्यान नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी १०६ व्यापाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद होती. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) मुख्यमंत्र्यांकडे रेटून नेली होती. त्यानुसार सरकारने २५ जुलैला सर्व खटले परत घेण्याचे आदेश जारी केले आहेत. आंदोलनादरम्यान तहसील, अंबाझरी, सक्करदरा, कोतवाली, लकडगंज, धंतोली, कळमना आदी पोलीस ठाण्यांत पोलिसांनी व्यापाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्यासाठी कोर्टाला शिफारस पत्र देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सला पत्राद्वारे दिली आहे, असे एनव्हीसीसीचे मानद सचिव जयप्रकाश पारेख यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)