शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘बारकोड' रोखणार नागपुरात रेशनची चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:55 IST

रेशनची चोरी रोखण्यासाठी बारकोडचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात प्रथम अशा प्रकारचा प्रयोग शहरात पहिल्यांदाच करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यात प्रथमच प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनची चोरी रोखण्यासाठी बारकोडचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात प्रथम अशा प्रकारचा प्रयोग शहरात पहिल्यांदाच करण्यात येणार आहे.रेशनदुकानाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यात येतो. अनेकांनी बोगस रेशनकार्ड तयार केले असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने आधार लिंक करून बायोमॅट्रिक प्रणालीचा उपयोग केला. शासकीय धान्य गोदामातून ट्रकद्वारे रेशन दुकानात धान्य पोहोचविण्यात येते. ट्रक चालकाकडून याची चोरी करण्यात येते. काही ट्रक चालक तर गोदामातील माल थेट इतरत्र नेत असल्याचे प्रकार समोर आले आहे. यावर आळा घालण्यासाठी ट्रकला जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आता बारकोडचा उपयोगही करण्यात येणार आहे असे पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले, शहरात ६६५ रेशनदुकान आहेत. या दुकानांमध्ये ३४ ट्रकच्या माध्यमातून धान्य पोहोचविण्यात येते. एफसीआयच्या गोदामातून ट्रकमध्ये धान्य ‘लोड होताच त्याला एक पावती देण्यात येईल. या पावतीवर ‘बारकोड' राहील. रेशनदुकानात धान्य मिळताच पावतीवरील बारकोड स्कॅन करण्यात येईल. त्यामुळे त्या दुकानात नेमके किती धान्य मिळाले, याची माहिती मिळेल. यामुळे धान्य चोरीवर आळा बसणार असून लवकरच ही प्रणाली सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येणार आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारnagpurनागपूर