शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा, वसतिगृहाच्या धान्यासाठी केंद्राकडे साकडे

By admin | Updated: July 1, 2014 00:50 IST

राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृह आदी संस्थांना देण्यात येत असलेला रेशन धान्याचा पुरवठा बंद करण्यात आल्याने वसतिगृहांची चिंता वाढली आहे. त्यामुळे होत असलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र

अन्नपुरवठा मंत्र्यांची माहिती : दिल्लीत बैठकअचलपूर : राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृह आदी संस्थांना देण्यात येत असलेला रेशन धान्याचा पुरवठा बंद करण्यात आल्याने वसतिगृहांची चिंता वाढली आहे. त्यामुळे होत असलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाला मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भात दिल्ली येथे पुढच्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.परतवाडा येथील शासकीय विश्रामगृहावर वझ्झर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. जानेवारी महिन्यापासून केंद्राकडून राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह व कल्याणकारी योजना चालविणाऱ्या संस्थांना पुरविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला. बदल्यात कुठल्याच प्रकारच्या रोख अनुदानाची तरतूद नसल्याने या सामाजिक संस्था हवालदिल झाल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निवासी संस्थांना भेडसावत आहे. संपूर्ण राज्यात या संदर्भात ओरड सुरू असून या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात केंद्रीय पुरवठा मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक असून त्यात हा मुद्दा मांडला जाणार आहे.