शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कलाकाराला स्वत:चे ब्रॅंडिंग आवश्यक, अन्यथा कालबाह्य व्हाल

By आनंद डेकाटे | Updated: June 3, 2024 15:11 IST

Nagpur : 'एआयच्या युगात कलावंतांचे भविष्य'वर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानातील बदल कलाक्षेत्रावर परिणाम करत आहेत. एआयमुळे कलाक्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. मात्र, त्याचवेळी काही आव्हानेही उभी राहत आहेत. भविष्यात कलाकाराने स्वतःचे ब्रॅंडिंग करणे फार आवश्यक आहे. अन्यथा कलाकार कालबाह्य झाल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन हर्षद सालपे यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग व छंद मंदिर आणि नारद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ललित कला विभागात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या युगात कला- कलावंतांचे भविष्य' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सालपे बोलत होते. विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. संयुक्ता थोरात यांनी एआय आजच्या युगात कसे महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली. एआय कला व कलाकारांच्या फायद्याचेच आहे. केवळ त्याचा दुरूपयोग टाळून योग्य उपयोग करण्याचे शिक्षण आपण घेतले पाहीजे. संचालन विजय जथे यांनी केले. तर नारद फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियूष धुमकेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर