शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आंबिया संत्र्याला गळती

By admin | Updated: September 19, 2014 00:54 IST

नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या

संत्रा धोक्यात : हेक्टरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाची मागणीआनंदराव गुरमुळे - नरखेडनापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे संत्रा मोठ्या प्रमाणात खाली येत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. त्यामुळे संत्रा बागयतदार धास्तावले आहेत.नरखेड, काटोल, कळमेश्वर या तालुक्यात संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. संत्र्याच्या झाडांवर देठ सुकीचा प्रादुर्भाव झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. नरखेड तालुक्यात संत्रा, मोसंबीचे लागवड क्षेत्र ८१८२ हेक्टर, काटोलमध्ये ७०९५ हेक्टर व कळमेश्वरमध्ये ४०५६ हेक्टर आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिया संत्र्यास मोठ्या प्रमाणात फटका बसला. यंदा लांबवणीवर पाऊस पडल्याने वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. संत्र्याच्या झाडातील सूक्ष्मद्रव्याचे संतुलन बिघडल्याची स्थिती आहे. देठ सुकीच्या रोगामुळे संत्रा झाडे ग्रासल्यामुळे फळे पिवळी होऊन गळत आहेत. जमिनीतील उष्णतेमुळे ही गळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.