शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

घोषणा चांगल्या पण ठोस तरतुदींचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:35 IST

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, आरोग्य आदी सर्व क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. अनेक चांगल्या घोषणा केल्या. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली ठोस तरतूद मात्र दिसून येत नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प चांगला वाटत असला तरी तो निराशाजनक असाच म्हणावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व अर्थविषयाचे अभ्यासक अतुल लोंढे यांनी येथे केले.

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक : अतुल लोंढे यांचे विश्लेषण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, आरोग्य आदी सर्व क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. अनेक चांगल्या घोषणा केल्या. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली ठोस तरतूद मात्र दिसून येत नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प चांगला वाटत असला तरी तो निराशाजनक असाच म्हणावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व अर्थविषयाचे अभ्यासक अतुल लोंढे यांनी येथे केले.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना ते बोलत होते. धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे महाविद्यालयाच्या विमलाबाई देशमुख सभागृहात शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प-२०१८ यावर विश्लेषणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे हे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, डॉ. पी.एस. चंगोले, रोहित सावलकर, प्रा. रत्नाकर भेलकर व्यासपीठावर होते.अतुल लोंढे यांनी जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था यांची तुलना करीत विषयाची मांडणी केली. प्राथमिक शिक्षणात बजेटमध्ये काहीही तरतूद नाही. कृषी उत्पादनाला दीडपट भाव देण्याची घोषणा केली. पण कशी देणार याची तरतूद नाही. १० कोटी लोकांना ५ लाखापर्यंतचा आरोग्य विमा देण्याची घोषणा आहे, पण त्यासंदर्भात आवश्यक तरतूद अर्थसंकल्पात नाही. रोजगार कसे वाढतील याबाबतीतही काही ठोस नाही. देशात २०१२ ते २०१५ पर्यंत दुष्काळी वातावरण होते.परंतु २०१५ नंतर मान्सून चांगला झाला. चांगली परिस्थिती निर्माण झाली. सरकारसाठी चांगली संधी होती. परंतु सरकारला या संधीचा फायदा उचलता आला नाही. नोटाबंदीमुळे रोजगार हिरावले. संपूर्ण व्यापर ठप्प पडला. त्यातून सावरण्यासाठी काही ठोस तरतूद केली जाईल, असे वाटले पण ते दिसून येत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात दोन रुपये पेट्रोल-डिझेल कमी केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे आठ रुपये रोड सेस लावण्यात आला. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता नाहीच. एकूणच अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्यामुळे अर्थसंकल्प हा निराशाजनक असा आहे.डॉ. विनायक देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना संमिश्र मत व्यक्त केले.डॉ. मुक्ताई चव्हाण यांनी संचालन केले. डॉ. मुकुल बुरघाटे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८nagpurनागपूर