शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एअरलाईन्सना निर्देशांचे पालन करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 23:12 IST

Airlines to fallow DGCA, Nagpur news लाॅकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या विमान तिकिटांच्या रिफंडबाबत डीजीसीएने तयार केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. नागपूरचे हरिहर पांडे यांच्या पत्रावर पीएमओने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

ठळक मुद्देहरिहर पांडेंच्या पत्रावर पीएमओचे स्पष्टीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : लाॅकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या विमान तिकिटांच्या रिफंडबाबत डीजीसीएने तयार केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. नागपूरचे हरिहर पांडे यांच्या पत्रावर पीएमओने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हरिहर पांडे यांनी एअरलाईन्सच्या क्रेडिट सेलबाबत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालय तसेच कायदेविषयक सल्ल्यासाठी कायदे मंत्रालयालाही पत्र पाठविले हाेते. पीएमओ आणि कायदे मंत्रालयाने त्यांचे पत्र गंभीरतेने घेतले.

ग्राहकांच्या क्रेडिट सेलच्या नावावर एअरलाईन्स कंपन्यांकडून अडवून ठेवलेल्या पैशांबाबत दिलासा देण्यासाठी डीजीसीएच्या माध्यमातून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पांडे यांना पीएमओकडून आलेल्या पत्रामध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या १ ऑक्टाेबर २०२० च्या आदेशानुसार डीजीसीएने ७ ऑक्टाेबर राेजी काढलेल्या परिपत्रकाबाबतचा उल्लेख केला आहे. त्याचा संदर्भ लाॅकडाऊनमुळे रद्द करण्यात आलेल्या विमान तिकिटांबाबत आहे. दुसरीकडे कायदे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एअरलाईन्स कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्या असतील तर, प्रवासी वैधानिक न्यायाधिकरणासह प्रकरण दाखल करण्यास स्वतंत्र आहेत. या पत्रामुळे लाखाे क्रेडिट सेलधारकांना फायदा मिळणार आहे. पांडे यांनी राष्ट्रपती सचिवालयासह अनेक विभागांनाही पत्र लिहिले आहे. याशिवाय संसदेच्या मान्सून सत्रादरम्यान २५० खासदारांना या मुद्यावर लक्ष देण्याची विनंती केली हाेती. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डीजीसीए आणि पीएमओ यांनीही रिफंडबाबत डीजीसीएच्या निर्देशांचे पालन करणे एअरलाईन्स कंपन्यांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. क्रेडिट सेलधारकांमध्ये एअरलाईन्स कंपन्या आदेशाचे पालन करतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर