शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

दररोज प्रवासी ९८८० रेल्वे फेऱ्या - ८५ प्रवासी - १०,५०० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक ...

दररोज प्रवासी ९८८०

रेल्वे फेऱ्या - ८५

प्रवासी - १०,५००

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली आहे. वाहतूक सेवा सुरू होताच प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वे आणि बस हाऊसफुल्ल चाालत आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकूण एसटीच्या ४५० फेऱ्या सुरू आहे. यातून दररोज ९८८० प्रवासी प्रवास करीत आहेत, तर रेल्वेतर्फे ८५ फेऱ्या सुरू असून, दररोज १०,५०० प्रवासी प्रवासी करीत आहेत. एकूणच अनलॉकनंतर सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता बस व रेल्वे सेवा लवकरच सुरळीत हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसटी सुरू झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दुकानदार व व्यापारीही उत्साहात आहेत.

बॉक्स

रेल्वेने बिहार राजस्थान, कोलकाता, तर बसने अमरावती, यवतमाळकडे जाणारे प्रवासी अधिक

सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये बिहार, राजस्थान, मुंबई आणि कोलकाता येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये अमरावती, यवतमााळ, भंडारा व गडचिरोलीला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.

बॉक्स

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

प्रवाशांची गर्दी वाढली असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक प्रवास करीत असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांना याबाबत विचारणा केली असता ही बाब दिसून आली.

कोट

माझा मोठा भाऊ भंडाऱ्याला राहतो. त्याची मुलगी म्हणजे माझ्या पुतणीचे लग्न ठरले आहे. ११ तारखेला लग्न आहे. त्यासाठी जाणे आवश्यक आहे. आता सर्व वाहतूक सुरू झाल्याने सहजपणे जाणे शक्य झाले आहे.

संतोष निमसरकार

आम्ही मुंबईला राहतो. नागपूरला नातेवाईक राहतात. काही दिवसांपूर्वी एका नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी आलो होतो. आता परत जात आहोत.

अंजली देशपांडे

बॉक्स

बसेसच्या फेऱ्या वाढविल्या

‘शासनाने अनलॉक केल्यानंतर एसटीची प्रवासी संख्या वाढली. त्यामुळे आम्ही एसटी बसेसच्या फेऱ्यांत वाढ केली आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

बॉक्स

प्रवाशांची संख्या वाढत आहे

‘महाराष्ट्रात अनलॉक झाल्यापासून प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही काळजी घेत आहोत. प्रवाशांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.‘

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी