शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:33 IST

भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देमुकुल कानिटकर : नागपुरातील खासदार महोत्सवात ‘स्वामी विवेकांनद’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. खासदार महोत्सवात शुक्रवारी युवादिनी आयोजित ‘स्वामी विवेकांनद’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. कानिटकर पुढे म्हणाले, शिकागोच्या सर्वधर्म सभेत स्वामी विवेकानंदानी पहिल्यांदा बंधू-भगिनींनो म्हटले म्हणून त्यांचे भाषण गाजले असे सांगितले जाते. परंतु ते खोटे आहे. विवेकानंदाच्याही बºयाच आधी तीन व्यक्तींनी बंधू-भगिनींनो उच्चारले होते. शिकागोची ती सभा विवेकानंदांनी जिंकली याचे कारण वेगळे होते. ते जेव्हा दीड महिन्याचा सागरी प्रवास करून अमेरिकेत पोहोचले तेव्हा चोराने त्यांची बॅग पळवली. पुढचे अनेक दिवस त्यांनी संन्यासाच्या एका कपड्यावर अमेरिकेत भिक्षा मागत दिवस काढले. परंतु या देशात इतकी उपेक्षा सहन करूनही जेव्हा त्यांनी शिकागोच्या सभेत अमेरिकावासीयांना बंधू-भगिनींनो संबोधले तेव्हा तेथील लोकांना त्यांच्या मनाचा मोठेपणा कळला आणि पुढे अवघी अमेरिका त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेली. विवेकानंदांनी जगाला विज्ञानवाद दिला. त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याही अनेक गोष्टी ते तर्काच्या कसोटीवर पडताळल्याशिवाय स्वीकारत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा गुुरुंची परीक्षा घेतली. म्हणूनच आज १५० वर्षानंतरही समाज विवेकानंदांचे स्मरण करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्याख्यानाच्या प्रारंभी खा. अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, राजेश लोया, विजय सालंगकर, डॉ. उपेंद्र कोठेकर व कैलाश चुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक