शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

प्रशासकीय सेवेचे ‘फॅड’

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत.

‘आयएएस’ नंतर ‘आयपीएस’ला पसंती नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत. त्यामुळेच गत काही वर्षांत या सेवेबद्दल तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फॅड’ निर्माण झाले आहे. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून ‘आयएएस’ सह भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय टपाल सेवा, भारतीय सीमाशुल्क व अबकारी सेवा, भारतीय प्राप्तीकर सेवा, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा, भारतीय वन सेवा व भारतीय राजस्व सेवेसाठी निवड केल्या जाते. पण तरुणांमध्ये ‘आयएएस’ व ‘आयपीएस’ ला सर्वांधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यातून दरवर्षी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा देशभरातून सुमारे सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात अलीकडे नागपुरातील तरुणांचा फार मोठा सहभाग आहे. देशात सर्वप्रथम १९३५ च्या कायद्यानुसार १९३७ मध्ये ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ ची स्थापना करण्यात आली. त्यानुसार गत ७७ वर्षांपासून हा आयोग ‘आयएएस’ ची निवड करीत आहे. (प्रतिनिधी)