शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय सेवेचे ‘फॅड’

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत.

‘आयएएस’ नंतर ‘आयपीएस’ला पसंती नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत. त्यामुळेच गत काही वर्षांत या सेवेबद्दल तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फॅड’ निर्माण झाले आहे. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून ‘आयएएस’ सह भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय टपाल सेवा, भारतीय सीमाशुल्क व अबकारी सेवा, भारतीय प्राप्तीकर सेवा, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा, भारतीय वन सेवा व भारतीय राजस्व सेवेसाठी निवड केल्या जाते. पण तरुणांमध्ये ‘आयएएस’ व ‘आयपीएस’ ला सर्वांधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यातून दरवर्षी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा देशभरातून सुमारे सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात अलीकडे नागपुरातील तरुणांचा फार मोठा सहभाग आहे. देशात सर्वप्रथम १९३५ च्या कायद्यानुसार १९३७ मध्ये ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ ची स्थापना करण्यात आली. त्यानुसार गत ७७ वर्षांपासून हा आयोग ‘आयएएस’ ची निवड करीत आहे. (प्रतिनिधी)