शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२७ कोटी फोनधारकांच्या आधार डेटावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:34 IST

खासगी कंपन्या व संस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्राहकांचा आधार कार्डाचा डेटा मागण्यास मज्जाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आता २७ कोटी मोबाइल फोनधारकांच्या आधार कार्ड डेटावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर - खासगी कंपन्या व संस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्राहकांचा आधार कार्डाचा डेटा मागण्यास मज्जाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आता २७ कोटी मोबाइल फोनधारकांच्या आधार कार्ड डेटावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया अ‍ॅक्टच्या (आधार कायदा) कलम ५७ प्रमाणे सरकारसोबतच खासगी कंपन्या व संस्थांना ग्राहकांचा आधार डेटा मागता येत होता. हे कलम सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने आज रद्द केले आहे. त्यामुळे खासगी कंपन्या व संस्थांना भविष्यात ग्राहकांवर आधार कार्डचीसक्ती करता येणार नाही. परंतु यापूर्वी ज्या कंपन्या/संस्थांनी असा डेटा मागितला आहे, त्याचे काय हा मोठा प्रश्न आहे. भारतात २०१६ पूर्वी मोबाइल फोन घेण्यासाठी ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदार कार्ड व वीज बिल, मालमत्ता कर पावती, रेशन कार्ड वगैरेची झेरॉक्स द्यावी लागत असे. परंतु २०१६ साली रिलायन्सने जियो ४-जी मोबाइल फोनसेवा केवळ आधार कार्ड नंबरवर देणे सुरू केले. त्यानंतर रिलायन्स जियोची नक्कल करत वोडाफोन, आयडिया व भारती एअरटेल यांनीही सुरू केले.भारतात आज १०३ कोटी मोबाइल फोन आहेत. २०१५ मध्ये ७६ कोटी मोबाईल फोन होते. त्यानंतर २७ कोटी फोन वाढले आहेत अशी सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (सीओएआय) आकडेवारी सांगते. यापैकी बहुतांश फोन ग्राहकांनी आधार कार्ड डेटावरच सीम कार्ड मिळवले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डnewsबातम्या