शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नागपूर जिल्ह्यासाठी पाणीटंचाईचा सात कोटींचा अतिरिक्त आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:31 IST

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़

ठळक मुद्देआणखी १२ गावांत धावणार टँकर : नळ योजनांची दुरुस्ती, खोलीकरणाला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़. उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़.यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांच्या संख्येत आणखी १३ ने वाढ होण्याची शक्यता आहे़ एप्रिल ते जून महिन्याचा आराखडा हा ३३१ गावांसाठी ४ कोटी ६ लाख ६० हजार रुपयांचा होता़ या उपाययोजना तोक ड्या पडत होत्या़ कामाची गतीही मंदावली होती़ तशा आशयाच्या तक्रारी स्थानिक सरपंचाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तशी मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागानेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती़ त्यानुसार अतिरिक्त आराखड्याला मंजुरी देण्यात आली़ २४९ गावांत यातून उपाययोजना होईल़ बोअरवेल खोदकामाचे काम पूर्णत्वास आले आहे़ मंजूर आराखड्यात नळ योजनांची दुरुस्ती आणि विहीर खोलीकरणाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे़ नळ योजनांची दुरुस्ती ही ७७ गावांमध्ये ३ कोटी ६४ लाख, नवीन विंधन विहिरी १०२ गावांत होईल़ यावर १ कोटी ३७ लाख ८० हजार रुपये, तात्पुरत्या नळ योजना तीन गावांमध्ये २५ लाख रुपये खर्चून तर विहीर खोलीकरण ७३ गावांत १ कोटी १९ लाख, १३ गावांतील टँकरसाठी १५ लाख १० हजार रुपये आणि खासगी विहीर अधिग्रहण १०९ गावांत होईल़या तालुक्यातील गावांचा समावेशनागपूर १२, सावनेर ४१, कळमेश्वर ३०, काटोल ५६, नरखेड ७४, उमरेड २, भिवापूर १, कुही ८, मौदा २५.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई