शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर कृषी केंद्र चालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:52 IST

bogus seeds खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देउगवणक्षमता तपासूनच करावी विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

नुकताच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. बोगस बियाण्यांवर निर्बंध घालण्यासंदर्भात सदस्यांनी बैठकीत चर्चा केली. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाण्यांची खरेदी करतात. या केंद्र चालकांना काही कंपन्या आमिष दाखवून बोगस बियाण्यांची विक्री करतात. परंतु शेतकऱ्यांनी बियाणे पेरल्यानंतर ते उगवतच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. त्याचा आगाऊचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व तक्रारी टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी आणि नंतरच विक्री करावी, असे विभागाला स्पष्ट बजावले आहे.

बैठकीत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती मोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी समन्वय साधून मार्गदर्शनाची मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.

 बेटारायझम बुरशी धान उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावी

खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत वैद्य म्हणाले, धानपिकावर तुडतुड्याचा प्रकोप वाढून दरवर्षी धान उत्पादकाचे मोठे नुकसान होते. यंदा कृषी विद्यापीठाने बेटारायझम बुरशीची निर्मिती केली आहे. त्यामुळे तुडतुड्याचा प्रकोप नाहीसा होणार आहे. ही बेटारायझम बुरशी शेतकऱ्यांना पुरवावी. धानपिकावरील खोडकिडा टाळण्यासाठी ट्रायकोकार्ड वापरण्यासाठी जनजागृती करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी