शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तोतलाडोह धरणात अवैध मासेमारांवर कारवाई; बोटीसह ५० किलो जाळे पकडले

By निशांत वानखेडे | Updated: June 27, 2023 16:50 IST

आरोपी मध्य प्रदेशात पळाले

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत तोतलाडोह धरणात मासेमारीवर प्रतिबंध असतानाही स्थानिकांकडून प्रतिबंध तोडले जात आहेत. या अवैध मासेमारी करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी वनविभागाने कारवाई सत्र चालविले आहे. अशाच कारवाईत सोमवारी मासेमारांची एक बोट आणि ५० किलो जाळे जप्त केले. कारवाईचा सुगावा लागल्याने आरोपी मासेमार साहित्य सोडून मध्य प्रदेश राज्यात पळून गेले.

तोतलाडोह धरण पेंच व्याघ्र प्रकल्पात असल्याने येथे मासेमारी करण्यास कायद्याने प्रतिबंध घातला आहे. मात्र स्थानिकांकडून अवैधरित्या मासेमारी केली जाते. यावर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाकडून पेंच प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) तैनात करण्यात आले आहे. याअंतर्गत नियमित गस्ती करणे, अंबूश लावणे, वन्यप्राणी बचावासाठी मदत करण्याचे काम केले जाते. 

याच कारवाईअंतर्गत रविवारी रात्री तोतलाडोह धरणात गस्तीसाठी चमु गेली असता काही लोक मध्य प्रदेश राज्याच्या सीमेकडून बोटी घेऊन धरणात येत असल्याचे दिसले. एसटीपीएफ टीमने या मासेमारांवर कारवाई केली व दीड लक्ष रुपये किंमतीचे बोट, जाळे व इतर साहित्य जप्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर