शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव

By नरेश रहिले | Updated: July 18, 2024 19:54 IST

Nagpur News: रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत बजावण्यात आलेल्या या कामगिरीमुळे या मुलांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले आहे.

घरगुती भांडणं, पालकांचे रागावणे, अन्य मुला-मुलींचे चमकदमक युक्त जीवण, बाह्य जिवनातील ग्लॅमरस तसेच अल्पवयीन गटातील आकर्षण वजा प्रेमप्रकरण आदी कारणांवरून अल्पवयीन मुला-मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाण सारखे वाढत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने २०१८ मध्ये -अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यासंबंधी एक योजना सुरू केली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते असे या मोहिमेला नाव देण्यात आले. त्यानुसार, आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा बालकल्याण समितीच्या मदतीने 'चाईल्ड हेल्पलाईन' सुरू करण्यात आली. त्यानंतर २०१८ ला पहिल्याच वर्षांत १७११२ अल्पवयीन मुला-मुलींना विविध रेल्वे स्थानकांवर आरपीएफने ताब्यात घेतले. दुसऱ्या वर्षी अर्थात २०१९ ला १५, ९३२ मुले-मुली, २०२० ला ५,०११ मुले-मुली, २०२१ ला ११, ९०७ , २०२२-२३ ला ११,७९४ आणि २०२४ ला ४,६०७ मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आरपीएफला यश आले. मानसिकतेचा अंदाज अन् समुपदेशनमुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येते. त्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचेही समुपदेशन करून या मुला-मुलींना पालकांना सोपविले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर