शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे.

ठळक मुद्दे पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उर्वरित बालकांना १५ सप्टेंबरला प्रवेश निश्चित करायचे आहेत.राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. नागपूरमधून ६ हजार ७८४ जागांसाठी ३१ हजार ४४ पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६ हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १७ मार्चला सोडत निघाल्यावर २१ मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत प्रवेश सुरू होते. दरम्यान, राज्य शासनाने त्यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला. १ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून घ्यायचे होते. ३१ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता १५ दिवसाचा पुन्हा अवधी मिळाल्याने पालकांनी लवकरात लवकर पाल्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.उत्पन्नाचे प्रमाणपत्र अवैधआरटीईत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी कागदपत्र पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य मो. शाहीद शरीफ यांनी सांगितले की, काही पालकांचे उत्पन्नाचे दाखले अवैध येत आहेत. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रदेखील पालकांनी बोगस दिले आहे. या प्रमाणपत्राची संबंधित कार्यालयात नोंदणी नसल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर