शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

६६ लाख कोवळी मुले अत्याचाराचे बळी; राजीव सेठ यांची धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:18 IST

६६ टक्के मुले शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अ‍ॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.

ठळक मुद्देआजही होतात २८ टक्के बालविवाह ज्यांच्याकडे आपण आपले उज्ज्वल भविष्य म्हणून पाहतो, त्यांना प्रेम, संरक्षण, शिक्षण, आधार देण्याच्या वयात त्यांच्या बालमनावर ओरखडे उमटवणारे अत्याचार केले जातात. यातीलच एक प्रकार म्हणजे, बाल विवाह. भारतात आजही २८ टक्के बालविवाह हआवर घालण्यासाठी केवळ ०.५ टक्के निधी मुलांच्या लैंगिक, शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचाराला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ ०.५ टक्के निधी खर्च केला जातो. हा निधी फारच तटपुंजा असून सरकारची यातून उदासिनता दिसून येते. बाल शोषणाला आवर घालण्

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात शून्य ते १८ वयोगटातील सुमारे साडेचार दशलक्ष मुले आहेत. यापैकी सहा वर्षांच्या आतील दीड दशलक्ष मुले आहेत. यातील दोनतृतीयांश म्हणजे साधारण ६६ लाखांच्या कोवळ्या वयातील मुले- मुली लैंगिक, शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचाराला बळी पडतात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी १३ राज्यांमधील मुलांच्या शोषणाचा अभ्यास केला असता ६६ टक्के मुले ही शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अ‍ॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी दिशादर्शक तत्त्व तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यावर डॉ. सेठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना ते बोलत होते.

‘पोक्सो’मध्येही पळवाटाडॉ. सेठ म्हणाले, कोवळ्या वयातील मुला-मुलींना कधी आपल्या नातलगांकडून, परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. अनेकदा पालकांची इच्छा असूनही बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रार करीत नाही. बालकांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून २०१२ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तयार करण्यात आला आहे. परंतु यातही पळवाटा आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा