शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी ६ हजार कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 05:40 IST

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शेतकऱ्यांसाठी सरकार ॲग्री बिझनेस व्यवस्था उभारत आहे, त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील, अशा प्रकारची प्रार्थना करत असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. पीक विमा, कर्जमाफी योजना, कर्ज पुनर्गठन योजना आदींद्वारे सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये ५०० विशेष पाहुणे बोलवले आहेत. ज्यामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार आहेत. स्वातंत्र्याच्या महोत्सवात प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचे फडणवीस म्हणाले.

गडचिरोलीच्या पोलिसांचे शौर्य 

- गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांना पदके मिळाली आहेत. - या वर्षात ६४ पदके मिळाली आहेत. - देशात कदाचित सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना मिळाली आहेत. - गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIndependence Dayस्वातंत्र्य दिन