शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

देशातील प्रत्येक नागरिकावर सरासरी ५४ हजाराचे कर्ज : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:31 AM

भाजपा-मोदी काळात देशावरील कर्ज वित्त मंत्रालयानुसार ८२ लाख कोटी (२०१८ साली) झाले असून एकूण कर्जात ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयावर सरासरी ५४ हजार रुपयाचे कर्ज झाले असून देशातील नागरिकांची ही सरकारी शोषण पद्धती नव्हे का? हाच देशाचा विकास का, असा प्रश्न बीआरएसपीचे नेते व विदर्भ निर्माण महामंचचे नागपूरचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेद्वारा सरकारला विचारला आहे.

ठळक मुद्देहाच काय देशाचा विकास ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा-मोदी काळात देशावरील कर्ज वित्त मंत्रालयानुसार ८२ लाख कोटी (२०१८ साली) झाले असून एकूण कर्जात ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयावर सरासरी ५४ हजार रुपयाचे कर्ज झाले असून देशातील नागरिकांची ही सरकारी शोषण पद्धती नव्हे का? हाच देशाचा विकास का, असा प्रश्न बीआरएसपीचे नेते व विदर्भ निर्माण महामंचचे नागपूरचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेद्वारा सरकारला विचारला आहे.उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपण सरकारला रोज पाच प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते रोज सरकारला प्रश्न विचारत आहेत. बुधवारी पत्रपरिषद घेऊन त्यांनी उपरोक्त प्रश्न उपस्थित करीत सरकारला जाब विचारला. यासोबतच भाजपा-मोदी सरकारने वन नेशन वन टॅक्स ही घोषणा केली. २८ टक्के जीएसटी लावली. देशवासीयांवर विविध कर लावले. जीएसटीमधून पेट्रोल, डिझेल वगळून तेल कंपन्यांना फायदा पोहोचवला आणि सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले नाही का?, भाजपा सरकारने महागाई वाढवणारेच धोरण स्वीकारून देशातील नागरिकांना महागाईच्या खाईत लोटले नाही का, असे प्रश्नही त्यांनी यावेळी सरकारला विचारले.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMediaमाध्यमे