शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

By admin | Updated: June 11, 2014 01:16 IST

शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा

महापालिका : कोहळे यांचा अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा आरोपनागपूर : शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.पेंच टप्पा-४ अंतर्गत पेंच ते महादुला अशी २३०० मि.मी.व्यासाची व २७.५ कि.मी. लांबीची पाईप लाईन टाकण्याचे काम मागील काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. परंतु मौजा घोगली येथील ८०० मीटर लांबीच्या पाईप लाईनसाठी जमीन अधिग्रहित करताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी चुकीचे अवॉर्ड केले. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात गेले. त्यामुळे काम ठप्प पडले आहे. सात महिन्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या सात महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. अवॉर्डमध्ये वेळीच दुरुस्ती न केल्याने मनपाला जादाचा २३ क ोटींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा आरोप कोहळे यांनी केला.घोगली येथील शेतकरी भांगे, पारवे, जुनघरे, कोल्हे व राऊ त कोर्टात गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असती तर प्रकल्प मार्गी लागला असता, अशी माहिती कोहळे यांनी दिली.(प्रतिनिधी)