शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

By admin | Updated: June 11, 2014 01:16 IST

शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा

महापालिका : कोहळे यांचा अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा आरोपनागपूर : शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.पेंच टप्पा-४ अंतर्गत पेंच ते महादुला अशी २३०० मि.मी.व्यासाची व २७.५ कि.मी. लांबीची पाईप लाईन टाकण्याचे काम मागील काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. परंतु मौजा घोगली येथील ८०० मीटर लांबीच्या पाईप लाईनसाठी जमीन अधिग्रहित करताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी चुकीचे अवॉर्ड केले. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात गेले. त्यामुळे काम ठप्प पडले आहे. सात महिन्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या सात महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. अवॉर्डमध्ये वेळीच दुरुस्ती न केल्याने मनपाला जादाचा २३ क ोटींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा आरोप कोहळे यांनी केला.घोगली येथील शेतकरी भांगे, पारवे, जुनघरे, कोल्हे व राऊ त कोर्टात गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असती तर प्रकल्प मार्गी लागला असता, अशी माहिती कोहळे यांनी दिली.(प्रतिनिधी)