शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्क्यांची सूट द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 21:34 IST

सीबीएसई तसेच खासगी शाळांतील लॉकडाऊनच्या कालावधीतील शुल्क माफ करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्कात ५० टक्क्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी आ.विकास ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे शाळा-महाविदयालये बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या कालावधीत बहुतांश उद्योगधंदे व कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांची आर्थिक मिळकत बंद झाली असून दैनंदिन गरजा भागविणेदेखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत मुलांच्या शाळेचे शुल्क भरणे हे आव्हानच आहे. त्यामुळे सीबीएसई तसेच खासगी शाळांतील लॉकडाऊनच्या कालावधीतील शुल्क माफ करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्कात ५० टक्क्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी आ.विकास ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.लॉकडाऊन लागल्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद झाले आहेत. वार्षिक परीक्षादेखील झाल्या नाहीत. अशा स्थितीत अनेक सीबीएसई व खासगी शाळांनी शुल्क मागण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पालकांसमोरील चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांतील शुल्क माफ करण्यात यावे. ज्यांनी अगोदरच शुल्क भरले असेल ते पुढील शुल्कात समायोजित करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्क ५० टक्के माफ करण्यात यावे आणि पुस्तके-गणवेश बदलण्यात येऊ नये. जे विद्यार्थी वरच्या वर्गात गेले आहेत त्यांची पुस्तके जुन्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे