शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

विषबाधेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:14 IST

३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी आढळल्यास होणार फौजदारी कारवाई : बचतगटाकडून काढले पोषण आहाराचे काम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बचतगटाकडून शाळेला पोषण आहाराचा पुरवठा होत होता. त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे.हुडकेश्वर रोडवरील मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये ७ सप्टेंबर रोजी ३२ मुलांना पोषण आहार खाल्याने विषबाधा झाली होती. या मुलांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. शाळेत पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट शगुन महिला बचत गटाला देण्यात आले होते. जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. उपशिक्षणाधिकारी प्रकाश ढवंगळे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आलेल्या समितीत लेखाधिकारी मनीष मानमोडे, शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक गौतम गेडाम व सुजाता आगरकर यांचा समावेश आहे. समिती गुरुवारला पोषण आहार तयार करणाऱ्या स्थळाची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचाही बयाण नोंदविणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहाराच्या तपासणीचे नमुने पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचा अहवाल आला नाही.

 बचतगटाला यापूर्वी दिल्या होत्या नोटीसया बचतगटाकडून पुरविण्यात येणाऱ्या आहारासंदर्भातील तक्रारी यापूर्वीच प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण गटाकडून सातत्याने निष्काळजीपणा होत असल्याने अखेर पोषण आहाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्य बिघडले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी