शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 20:20 IST

शून्य ते एक वर्षाखालील एक हजार मुलांमधून ३८ मुले आपला पहिला वाढदिवसही पाहू शकत नाही. त्यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होतो , अशी माहिती नवी दिल्ली येथील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडपे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देएक वर्षाखालील बालमृत्यूचा दर इतर देशांच्या तुलनेत भारतात मोठा५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमतनागपूर : शून्य ते एक वर्षाखालील एक हजार मुलांमधून ३८ मुले आपला पहिला वाढदिवसही पाहू शकत नाही. त्यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होतो. तर पाच वर्षापर्यंतच्या हजार मुलांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण ४५ आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील बालमृत्यूचा हा दर फार मोठा आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने एकच उपचार पद्धती असावी यासाठी ‘नॅशनल हेल्थ पॉलिसी’अंतर्गत ‘इक्विटी’ उपचारपद्धतीचा समावेश केला आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडपे यांनी येथे दिली.५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’च्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी डॉ. झोडापे यांनी बालमृत्यूवर चर्चा केली. यावेळी डॉ. उदय बोधनकर, डॉ. अविनाश गावंडे व डॉ. सुचित बागडे उपस्थित होते.डॉ. झोडपे म्हणाले, भारतात सर्वाधिक बालमृत्यू हे उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा या राज्यात जास्त दिसून येतात. श्रीलंका व थायलंड देशाच्या तुलनेत भारतात बालमृत्यूचा दर मोठा आहे. हा दर कमी करण्यासाठी विशेषत: ग्रामीण, दुर्गम भागात ‘इक्विटी’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिथे बालमृत्यू दर जास्त आहे त्या भागात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. सोबतच मातामृत्यू दर कमी करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांसाठी एक ‘ब्रीज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे. प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यास या डॉक्टरांची मदत होईल, असेही डॉ. झोडपे म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर