शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वीज खंडित ३७,८३४ ग्राहकांची थकबाकीतून केली मुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:08 IST

Nagpur : कायमस्वरूपी कापलेल्या कनेक्शनसाठी अभय योजना ३१ मार्चपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमचे खंडित झाले होते, अशा ३७ हजार ८३४ वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून दिलासा मिळाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०,१९६ ग्राहक हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. 

या योजनेचा कालावधी ३१ मार्च रोजी संपत आहे. याअंतर्गत ३१ मार्च २०१४ पूर्वी कायमस्वरूपी खंडित कनेक्शनची मूळ देय रक्कम भरल्यास व्याज आणि विलंब शुल्क माफ केले जात आहे. रिकनेक्शनदेखील घेता येईल. ३० टक्के मुद्दल भरल्यानंतर उर्वरित रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही आहे. कमी दाबाच्या ग्राहकांना एकरकमी रक्कम भरणाऱ्यांना १० टक्के सवलत आणि उच्च दाबाच्या ग्राहकांना ५ टक्के सवलत दिली जात आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत ३७,८३४ ग्राहकांनी ४० कोटी ३३ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात माफी मिळवीत थकबाकीतून मुक्तता मिळवली आहे. यात सर्वाधिक १०,१९६ ग्राहक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील ५,८९३ ग्राहक, गडचिरोली जिल्ह्यातील ३,९०२ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय अकोला २,९२९, वाशिम २,८७२, यवतमाळ २,५८६, अमरावती २,४४४, गोंदिया २,१५३, चंद्रपूर २,००६, वर्धा १,९२६ आणि भंडारा ९२७ या जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे.

१ एप्रिलपासून कडक कारवाईयेत्या १ एप्रिलपासून या योजनेचा लाभन घेणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. अशा सर्व थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तपासले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमीन खरेदी करणाऱ्याला वीज देय रक्कम भरणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीची वेबसाइट आणि मोबाईल अॅपचा वापर करता येईल, असे महावितरणने म्हटले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज