शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 03:01 IST

नागपूरमधील वास्तव

सुमेध वाघमारे 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतरही कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेडअभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालयात (मेडिकल) ऑक्सिजनच्या ४०० खाटा वाढवून १००० होणार होत्या. परंतु कोणीही गांभीर्याने घेतले नाही. सध्या मेडिकलमध्ये २४५, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ९० तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुमारे १५ आयसीयू बेड आहेत. शासकीय रुग्णालयात केवळ ३५० आयसीयू बेडची व्यवस्था आहे. परिणामी, १ ते २७ एप्रिलदरम्यान ‘एचडीयू’ वॉर्डात ३६५ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. 

कॅज्युअल्टीमधील मृत्यूला जबाबदार कोण?मेडिकलमध्ये एप्रिल महिन्याच्या २७ तारखेपर्यंत ९८७ बाधितांचे मृत्यू झाले. यातील आयसीयूमध्ये ४८५ रुग्णांचे जीव गेले. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या १२८ रुग्णांचा मृत्यू कॅज्युअल्टीमध्ये झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

धक्कादायक आकडेवारीविभाग    मृत्यू    टक्केवारीआयसीयू    ४८५    ३९.५९%कॅज्युअल्टी    १२८    १०.४५%प्रिसम्पटिव्ह    ०९    ०.७३%एचडीयू    ३६५    २९.८०%ब्रॉट डेड    २३८    १९.४३%

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू